जीवनामध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये हे देवाचे नाव असते. देवाचे महत्व हे आपल्या जीवनात खूप महत्वाचे असते. आपली वागणूक जर चांगली असेल तर आपल्याला जीवनामध्ये त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे आपण नेहमी देवावर श्रद्धा व भक्ती ठेवावी. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी देवाचे नाम मुखात यायला जन्मोजन्मीची पुण्याई हवी यावर आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Jeevanvidya #Amrutbol<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा